Marathi Biodata Maker

महिला मुख्यमंत्री झाली की प्रश्न सुटतील असे नाही

Webdunia
शुक्रवार, 11 जानेवारी 2019 (19:20 IST)
महाराष्ट्र राज्याची महिला मुख्यमंत्री झाली म्हणजे महिलांचे प्रश्न सुटतील असे नाही तर मुख्यमंत्री पुरुष असो किंवा महिला सर्व जनतेचे प्रश्न सुटणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. 
 
 
 
राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी महिला असतानाही संबंधित राज्य छेडछाड मुक्त होऊ शकले नसल्याचा दाखलाही त्यांनी दिला. मी महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री होईल की नाही हा नंतरचा भाग आहे. तुर्त तरी मी राष्ट्रवादी काँग्रेसकडे बारामती लोकसभा मतदार संघातून उमेदवारी मागितलेली आहे. असेही त्यांनी स्पष्ट केले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

ठाण्यातील ज्येष्ठ नागरिकाला व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे 1.06 कोटी रुपयांची फसवणूक

LIVE: पुण्यातील हवा विषारी झाली, एक्यूआय 242 वर पोहोचला

पुण्यातील हवा विषारी झाली, एक्यूआय 242 वर पोहोचला

इंडिगो संकटावर भारतीय रेल्वेची मोठी घोषणा, अडकलेल्या प्रवाशांसाठी 84 विशेष गाड्या चालवणार

नागरी उड्डाण मंत्रालयाने प्रभावित मार्गांसाठी कमाल भाडे मर्यादा निश्चित केली

पुढील लेख
Show comments