Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईत टिळकनगर येथे आग पाच जणांचा मृत्यू

Webdunia
टिळकनगरच्या सरगम सोसायटीतील इमारत क्रमांक ३५ च्या १४ व्या मजल्यावर ही आग लागली.  आगीत काही नागरीक अडकल्याचे देखील समजत आहे. सध्या या ठिकाणी १५ अग्निशमन दलाच्या गाड्या पाठवण्यात आल्या.

आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. पण आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार या आगीत 5  जणांचा मृत्यू झाला आहे. तर आगीत ५ ते ६ घरे जळून खाक झाली आहेत.  पाचपैकी चारजण ज्येष्ठ नागरिक आहेत. तर पाचव्या व्यक्तीचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. ही आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नातीन दिवसांपूर्वी कांदिवली येथील कापड गोदामाला लागलेल्या आगीत चौघांचा मृत्यू झाला.

तर अंधेरीतील कामगार रुग्णालयाला लागलेल्या आगीत अकरा जणांना त्यांचे प्राण गमवावे लागले. या दोन घटनांना दहा दिवसही होत नाहीत तोच पुन्हा एकदा आगीत पाच जणांचा मृत्यू  झाला आहे. 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments