Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यातील ३० टक्के लोकांना उच्चरक्तदाबाचा त्रास

Webdunia
सोमवार, 10 डिसेंबर 2018 (08:50 IST)
आरोग्य संचालनालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात एकूण ८.८ लाख लोक हायपरटेंशनच्या विळख्यात अडकले आहेत. म्हणजेच, महाराष्ट्रातील एकूण ३० टक्के लोकांना उच्चरक्तदाबाचा त्रास आहे. त्यात २० ते ६० वयोगटातील लोकांचा सर्वात जास्त समावेश आहे.
 
आरोग्य संचालनालयाच्या असंसर्गजन्य आजार नियंत्रण विभागाकडून राबवण्यात आलेल्या शिबीरांमार्फत गेल्या ५ वर्षात २ कोटी ६८ लाख लोकांची तपासणी केली गेली आहे. त्यात ८.८ लाख लोकांना उच्चरक्तदाब असल्याचं समोर आलं आहे. ज्याचं प्रमाण शहरी भागात ३० टक्के आहे. तर, ग्रामीण भागात हे प्रमाण ५ ते १० टक्के आहे. तसंच, ८.८ लाख लोकांपैकी जवळपास ७.७ लाख लोकांनी हायपरटेंशनवर वेगवेगळ्या जिल्हा रुग्णालयात उपचार घेतले आहेत, अशी माहिती असंसर्गजन्य रोगनियंत्रण विभागाच्या सह संचालक डॉ. साधना तायडे यांनी दिली आहे. 

संबंधित माहिती

आयसीएमआरने कोवॅक्सिन वरील बीएचयूच्या अहवालावर प्रश्न उपस्थित केले

KKR vs SRH सामन्यात पाऊस पडला तर IPL फायनलचे तिकीट कोणत्या संघाला मिळेल? तपशीलवार जाणून घ्या

T20 World Cup 2024:भारत पहिल्यांदाच या संघांशी भिडणार, जाणून घ्या सामना कधी होणार

मुंबईत पक्ष्यांच्या कळपावर विमानाची धडक लागून 40 फ्लेमिंगोचा मृत्यू

परळी मध्ये उष्माघाताने भाजीविक्रेताचा मृत्यू

SRH vs KKR : कोलकाता आणि हैदराबाद अंतिम फेरीत प्रवेश करण्याच्या इराद्याने समोर येणार

सोलापुरात घरगुती वादाला कंटाळून महिलेने तलावात उडी घेतली, लोकांनी वाचवले तिचे प्राण

धोनी लंडनला जाऊन उपचार घेणार, नंतर निवृत्तीचा विचार करणार!

छपरामध्ये मतदानानंतर तरुणाची हत्या, 2 जणांना अटक

सोशल मीडिया बनला जीवघेणा शत्रू , ट्रोलिंगने घेतला आईचा जीव

पुढील लेख
Show comments