Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

परीक्षा रद्द करताना सरकारने एकाच जातीचा विचार केला

In canceling the exam
Webdunia
सोमवार, 12 ऑक्टोबर 2020 (18:28 IST)
“MPSC ची परीक्षांवर तोडगा काढता आला असता. मात्र ही परीक्षा रद्द करताना सरकारने एकाच जातीचा विचार केला आहे. उर्वरित 85 टक्के जनतेचं काय?” असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. 
 
“मला जे बोलायचे ते मी बोलतो. मी एका जातीचं राजकारण चालणार नाही. कोणत्या प्रश्नांवर बोलायचे हे आम्ही ठरवितो. त्यामुळे टीका करणाऱ्यांनी आपलं चारित्र बघावं आणि नंतर टीका करावी,” असा टोलाही प्रकाश आंबेडकरांनी लगावला.
 
“मराठा आंदोलनकर्त्यांना सरकारने  विश्वास दिला नाही. महाविकासआघाडीचं सरकार अतिरेक करत आहे. महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारच्या दिशानिर्देशची अंमलबजावणी करत नाही,” अशी टीकाही प्रकाश आंबेडकरांनी केली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

एअरटेल: 10 मिनिटांत तुमच्या घरी एअरटेलची सिम पोहोचेल, एअरटेलने 16शहरांमध्ये ही सुविधा सुरू केली

कराडला मारण्यासाठी 10 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आल्याचा निलंबित पोलीस अधिकारी कासले यांचा खुलासा

फडणवीस सरकारने घेतले 7 महत्त्वाचे निर्णय

जागतिक आवाज दिन 2025: जागतिक आवाज दिन का साजरा करतात, महत्त्व जाणून घ्या

LIVE: फडणवीस सरकारने घेतले 7 महत्त्वाचे निर्णय

पुढील लेख
Show comments