Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नांदेड मध्ये नेट बंद, अफवा पसरू नये म्हणून काळजी

Webdunia
भीमा कोरेगाव प्रकरणी महाराष्ट्र बंद दरम्यान बुधवारी नांदेड  जिल्ह्यात घटनेचे तीव्र पडसाद उमटले. यामध्ये  हदगाव येथील पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे तरुणाच्या मृत्यू झाला होता. त्यामुळे  नांदेड  जिल्ह्यातील  वातावरण अजून चिघळले आहे. त्यामुळे आजही जिल्ह्यात सोशल मिडीयावरून अफवा पसरवू नये व कायदा व सुव्यस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यातील इंटरनेट सेवा शुक्रवार सकाळी १० वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हधिकारी यांनी दिले. त्यामुळे अफवा पसरणार नाही आणि चुकीची माहिती पसरून कोणतीही अनुचित घटना होणार नाही असे प्रशासनाने कळविले आहे.

नांदेड येथील हदगाव येथील  पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा मृत्यू झाला होता. हे प्रकरण  जिल्ह्यातील वातावरण तापले होत ते आजही शांत झाले नाही. तर दुसरीकडे  सोशल मिडियावरून अफवा पसरवू नयेत व कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित असावी  म्हणून जिल्ह्याधिकारी अरुण डोंगरे यांनी इंटरनेट सेवा बंद  करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता  शुक्रवारी सकाळी १० वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद राहणार आहे.पोलिसांनी केलेल्या मारझोडीचा नागरिकांनी निषेध केला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ramayan : हनुमानजी आपली शक्ती का विसरले?

Kamada Ekadashi 2025: ८ एप्रिल रोजी कामदा एकादशी, तिथी मुहूर्त आणि व्रतकथा

आंघोळीच्या पाण्यात या 4 गोष्टी मिसळा, भरपूर पैसा मिळेल, प्रगती होईल !

उन्हाळ्यात दररोज एक कच्चा कांदा खा, उष्माघातापासून बचाव होईल, इतरही अनेक फायदे

गुलकंद करंजी रेसिपी

सर्व पहा

नवीन

मुंबई लग्नाच्या दोन महिन्यांनंतरच २६ वर्षीय विवाहितेची आत्महत्या

LPG स‍िलेंडरचा सर्वसामान्यांनावर फटका

सावधान! राज्यात उष्णतेचा पारा वाढणार

LIVE: औरंगजेबाची कबर असलेल्या खुलदाबादचे नाव बदलण्याची मागणी तीव्र

मुंबई: हाय स्पीड टेम्पोने सिग्नल तोडला, वृद्ध महिलेचा मृत्यू

पुढील लेख
Show comments