Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ममता बॅनर्जी कधीही मोदींबरोबर जातील, पृथ्वीराज चव्हाणांची टीका

Webdunia
रविवार, 5 डिसेंबर 2021 (10:16 IST)
काँग्रेस आणि ममता बॅनर्जी यांच्यात गेल्या काही दिवसांत वाढलेला तणाव स्पष्टपणे दिसत आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही ममता बॅनर्जींवर टीका केली आहे.
ममता बॅनर्जी यांनी मोदींच्या सहकारी म्हणून यापूर्वी काम केलेलं आहे. त्यामुळं त्या रंग बदलून परत कधी मोदींबरोबर जातील हे सांगता येणार नाही, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस आणि युपीएवर टीका केली होती. मात्र देशभरात पसरलेला आणि अस्तित्व असलेला केवळ काँग्रेस हाच पक्ष आहे. त्यामुळं भाजपविरोधात आघाडी काँग्रेसशिवाय शक्य नाही, असंही चव्हाण म्हणाले.
सध्या मोदींच्या विरोधात होत असलेली सर्वपक्षीय एकजुट कमकुवत करण्याचा प्रयत्न ममता करत आहेत. त्याचा फायदा केवळ मोदींना होईल, असंही ते म्हणाले.
 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments