Dharma Sangrah

मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गावर मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद

Webdunia
बुधवार, 8 मे 2019 (18:38 IST)
मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गावर ओव्हरहेड गॅन्ट्री बसविण्याचे काम करण्यात येणार असल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक गुरुवारी दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत पूर्णपणे  बंद ठेवण्यात येणार आहे़. त्यादरम्यान सर्व प्रकारची अवजड व मालवाहतूक करणारी वाहने द्रुतगती मार्गावरील किमी़ ८५/१०० या ठिकाणी थांबविण्यात येणार आहे़.  हलकी चारचाकी व इतर वाहने किवळे पुलावरुन जुना मुंबई -पुणे महामार्गाने मुंबईकडे वळविण्यात येणार आहे़. 
 
मुंबई -पुणे द्रुतगती मार्गावर किमी ५५/६०० आणि ८८ वर (मुंबई वाहिनी) वर हे काम करण्यात येणार आहे़. वाहनचालकांना द्रुतगती महामार्गावरील वाहतूकीची  सध्यस्थिती समजावी यासाठी हे फलक लावण्यात येत आहेत़. वाहनचालकांनी महामार्ग पोलिसांना सहकार्य करावे, अशी आवाहन पोलीस अधीक्षक रुपाली अंबुरे  यांनी केले आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

“आर्थिक वर्ष २०२५-२६'' दरम्यान जागतिक आव्हानांना सामोरे जावे लागले; पण भारताने आपली आर्थिक गती कायम राखली आणि या काळात रिलायन्सची वाढही सुरू राहिली-मुकेश डी. अंबानी

LIVE: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जबाबदाऱ्यांची विभागणी

रिलायन्स रिटेल एआय (AI) आणि किमतींवर लक्ष केंद्रित करणार, मोठ्या प्रमाणाचे मूल्यात रूपांतर करणार-ईशा अंबानी

जिओ एआय युगाचे डिजिटल प्रवेशद्वार बनेल-आकाश अंबानी

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने आर्थिक वर्ष २०२५-२६ आणि चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले

पुढील लेख
Show comments