Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जनमताच्या आधारावर निवडणुका जिंकू - दिलीप वळसे पाटील

Webdunia
विरोधी बाजूने कितीही मोठी ताकद लावली, तरी आपण जनमताच्या आधारावर निवडणूक जिंकायचीच, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी केले. पक्षाच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात ईशान्य मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
 
वळसे पाटील पुढे म्हणाले की या सरकारच्या काळात लोकशाही मोडीत काढली जात आहे. आज देशात २०१४ सारखी परिस्थिती राहिलेली नाही. माननीय शरद पवार सर्वपक्षीय नेत्यांना एकत्र आणत आहेत. त्यामुळे आपण या जातीयवादी शक्तींचा पराभव करू शकतो, पण त्यासाठी आपल्याला एकजुटीने काम करावे लागेल.
 
या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर achin Ahir , माजी खासदार संजय दिना पाटील, माजी आमदार अशोक धात्रक, मनपाच्या मुंबई महिला अध्यक्षा सुरेखा पेडणेकर, मुंबई युवक अध्यक्ष निलेश भोसले, सिद्धिविनायक ट्रस्टचे माजी अध्यक्ष नरेंद्र राणे आणि अन्य प्रमुख पदाधिकारीही उपस्थित होते.

संबंधित माहिती

SRH vs KKR : कोलकाताने हैदराबादचा आठ गडी राखून पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला

महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल कधी लागणार शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी सांगितले

लंडनहून सिंगापूरला जाणाऱ्या विमानात एअर टर्ब्युलन्समुळे एका प्रवाशाचा मृत्यू,अनेक जखमी

मनीष सिसोदिया यांना उच्च न्यायालयाचा धक्का, जामीन अर्ज फेटाळला

Covid 19: सिंगापूरमध्ये कहर केल्यावर आता KP1 आणि KP2 प्रकारांच्या संसर्गाचा भारतात शिरकाव

पुणे प्रकरणातील तिन्ही आरोपींना 24 मेपर्यंत पोलिस कोठडी

Pune Porche Accident :अल्पवयीन आरोपीला दारू देणारा बारला सील केले

आयसीएमआरने कोवॅक्सिन वरील बीएचयूच्या अहवालावर प्रश्न उपस्थित केले

KKR vs SRH सामन्यात पाऊस पडला तर IPL फायनलचे तिकीट कोणत्या संघाला मिळेल? तपशीलवार जाणून घ्या

T20 World Cup 2024:भारत पहिल्यांदाच या संघांशी भिडणार, जाणून घ्या सामना कधी होणार

पुढील लेख
Show comments