Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

२०० हून जास्त मुलांना विषबाधा, एकाचा मृत्यू

Poisoning to more than 200 children
Webdunia
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018 (15:46 IST)
मुंबईतल्या गोवंडीतील महापालिकेच्या संजय नगर इथल्या मनपा शाळेत २००हून जास्त मुलांना विषबाधा झाली आहे. उर्दू माध्यमातील शाळेत दिल्या जाणाऱ्या औषधामुळे या मुलांना विषबाधा झाली आहे. या घटनेत एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला असून चांदनी साहिल शेख असं या दुर्दैवी मुलीचं नाव आहे. जवळपास १७३ विषबाधित विद्यार्थ्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर, ५५ विद्यार्थी शताब्दी रुग्णालयात दाखल आहेत. यापैकी चौघांची प्रकृती गंभीर असल्याचं समजतंय. 
 
महापालिकेच्या या शाळेत दिल्या गेलेल्या लोहाच्या गोळ्यांतून विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. सोमवारी शाळेत विद्यार्थ्यांना लोहाच्या गोळ्या देण्यात आल्या होत्या. त्यानंतर या मुलांना मळमळ आणि उलट्या झाल्या. काही मुलांना तर रक्ताच्या उलट्या होवू लागल्यानं त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

'पाणीपुरी' खाल्ल्यानंतर विषबाधा, नांदेडमधील ३१ विद्यार्थी रुग्णालयात दाखल

LIVE: नांदेड मध्ये 'पाणीपुरी' खाल्ल्यानंतर विद्यार्थी आजारी पडले

बिजापूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, २२ नक्षलवाद्यांना अटक

'आम्ही हिंदू आहोत, पण हिंदी नाही', भाषेवरून राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांशी भिडले, म्हणाले- सहन करणार नाही

विधानसभा निवडणुकीतील विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित, मुंबई उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री फडणवीसांना पाठवली नोटीस

पुढील लेख
Show comments