Festival Posters

महावितरणचा प्रताप,विजेचा वापर नाही तरीही पाठवल हजारोच बिल

Webdunia
शुक्रवार, 3 डिसेंबर 2021 (15:44 IST)
गेल्यावर्षी वैनगंगा नदीला आलेल्या महापुरात भंडाऱ्यातील पिपरी गाव बुडालं होतं. गोसेखुर्द धरणामुळं पुनर्वसित झालेलं हे गाव. घरातले विजेचे इलेक्ट्रिक मीटर देखील पुराच्या पाण्यात वाहून गेले. या बंद पडलेल्या घरामध्ये सध्या स्मशानशांतता आहे. घरं जमीनदोस्त झाली आहेत. 
 
मात्र महावितरण वीज कंपनी या वापरात नसलेल्या घरांची वीजबिलं दर महिन्याला न चुकता पाठवत आहे. पूरग्रस्त गावकऱ्यांनी नवीन ठिकाणी तात्पुरती घरं बांधलीत. तिथं इलेक्ट्रिक मीटर देण्याची मागणी त्यांनी केली आहे. पण थकीत वीजबिलं आधी भरा, मग नवीन मीटर देऊ, असं महावितरणने गावकऱ्यांना सांगितलं आहे. विजेचा वापर न करताच, 30 हजार रुपयांची बिलं आली. ती कशी भरायची, अशी चिंता आता गावक-यांना सतावतेय.. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

LIVE: मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढल्या

मालगाडी आणि रेल्वेच्या डब्यांवरही आता जाहिराती दिसतील

मुंबई ते नाशिक...ठाकरे बंधू संयुक्त सभा घेतील; संजय राऊत यांची घोषणा

मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढल्या; १९ डिसेंबर रोजी उच्च न्यायालयात सुनावणी

सुरतमधील एका केमिकल फॅक्टरीत भीषण आग

पुढील लेख
Show comments