Marathi Biodata Maker

दिल्लीत संताप मोर्चा होतोय , राज ठाकरे लवकरच येणार

Webdunia
गुरूवार, 5 ऑक्टोबर 2017 (14:03 IST)

मनसे अर्थात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारविरोधात आज  ‘संताप मोर्चा’चं आयोजन केलं असून , या मोर्चात एल्फिन्स्टन चेंगराचेंगरीत 23 जणांचा मृत्यू झाल्यानंतर मनसेने   आक्रमक पवित्रा घेवून आपला संताप व्यक्त केला होता. तर यामध्ये सरकारचा निषेध करण्यासाठी  मुंबईत संताप मोर्चाचं आयोजन केलं आहे. त्यामुळे पूर्ण मुंबई आणि राज्य राज ठाकरे यांच्या कडे पाहत आहे.हा मोर्चा मेट्रो जंक्शन ते चर्चगेट स्टेशनपर्यंत काढण्यात येणार आहे. मोर्चा सकाळी साडेअकरा वाजता सुरु होणार होता यामध्ये अनेक अंग्रिक जमत असून, या मार्गावर गर्दी करत आहे. फेरीवाले पळून गेले असून त्यामुळे अनागरिक क्षनीक खुश झाले आहेत.राज ठाकरे यांनी पुकारलेले आंदोलन यशस्वी करण्यासाठी मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे लोकलमध्ये चढून बुधवारी मोर्चाबाबत जनजागृती करताना दिसले आहेत. सिद्धार्थ जाधव, जितेंद्र जोशीसह दिग्गज कलाकांरांचं मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन केल आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: सरकार ओबीसी समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध

महाराष्ट्रात राज्यात ६.५ लाख कोटी रुपयांच्या अणुऊर्जा प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली

अर्थसंकल्प वाचवण्यासाठी बुलेट ट्रेन आणि द्रुतगती मार्गांचे प्रकल्प थांबवण्याची रोहित पवार यांची मागणी

१९ वर्षीय नवविवाहितेच्या आर्त विनवणीकडे दुर्लक्ष झाले; दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला, नागपूर मधील घटना

भंडारा : साकोली तहसील परिसरात आग विझवण्याचा प्रयत्न करताना शेतकऱ्याचा जळून मृत्यू

पुढील लेख
Show comments