Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

२०१४ प्रमाणे शिवसेनेनं महायुतीत यावे : रामदास आठवले

Webdunia
सोमवार, 17 डिसेंबर 2018 (16:57 IST)
भाजपनं आपसातील भांडण थांबवावे. २०१४ प्रमाणे शिवसेनेनं महायुतीत यावं. अन्यथा त्याचा शिवसेनेला फटका बसेल असं मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मांडले आहे. प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी रामदास आठवले कल्याण येथे आले होते. 
 
यावेळी रामदास आठवले यांनी शिवसेनेला महायुतीमध्ये येण्यास सांगितले. शिवाय, शिवसेना महायुतीमध्ये न आल्यास त्याचा फटका हा शिवसेनेला बसेल असं मत देखील व्यक्त केलं. दरम्यान, कोस्टल रोडवरून शिवसेना – भाजपमध्ये नाराजी नाट्य आहे. तर, दुसरीकडे कल्याणच्या मेट्रो प्रकल्पाच्या भूमिपुजनाला देखील शिवसेनेला बोलावण्यात आलं नव्हतं. यावर प्रश्न विचारल्यानंतर रामदास आठवले यांनी शिवसेना आणि भाजपच्या मनामध्ये जलन आहे. पण, त्यांच्या  मनोमिलनासाठी आपण तयार असल्याचं म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments