Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सरकार ओबीसीच्या शिष्यवृत्तींच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे - सुनिल तटकरे

sunil tatkare
Webdunia
सोमवार, 25 सप्टेंबर 2017 (08:12 IST)

राष्ट्रवादी काँग्रेसने ओबीसी समाजाचा विचार केला. ओबीसी समाजाचा आघाडी सरकारच्या ओबीसीच्या मुलांना शिष्यवृत्ती देण्याबाबत खास लक्ष दिले जात होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सत्तेत असताना ओबीसीची शिष्यवृत्ती वाढवली गेली. पण आज चित्र वेगळे आहे. सरकार ओबीसीच्या शिष्यवृत्तींच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे. दिरंगाई दाखवत आहे. धनगर समाज आज आरक्षणापासून वंचित आहे. सरकारने आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते पण आश्वासनाची पूर्तता काही केली नाही. तेव्हा सरकारला आता त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलला पुढच्या काळात मोठ्या आक्रमकपणे काम करावे लागेल, असे आवाहन आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे  यांनी केले. आज मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचा राज्यस्तरीय मेळावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

शिर्डी : साई भक्तांसाठी आनंदाची बातमी! शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग सुरू

भंडारा येथे वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, ग्रामस्थांमध्ये घबराट

LIVE: RBI च्या स्थापना दिनानिमित्त द्रौपदी मुर्मू मुंबईत

भीषण रेल्वे अपघात, दोन मालगाड्या एकमेकांवर आदळल्याने दोन लोको पायलटचा मृत्यू

रेशीम उद्योगाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकरी होणार स्वावलंबी, महाराष्ट्र सरकारने केली योजना

पुढील लेख
Show comments