Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कारच्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

Three killed in car crash Maharashtra news Regional News In Marathi Webdunia Marathi
Webdunia
शुक्रवार, 30 जुलै 2021 (11:04 IST)
वर्धा जिल्ह्यातील चिस्तूर गावाजवळ झालेल्या कारच्या भीषण अपघातात कारचे नियंत्रण सुटल्याने अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्ग वरील नदीच्या दरीत कार कोसळून चालकासह प्रवासी ठार झाले.ही दुर्देवी घटना आज सकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली. 

या अपघातात तिघे जण ठार झाले तर या प्रवाशांपैकी एक जण बचावला आहे.याअपघातात कारचा चुराडा झाला आहे.पोलिसांच्या माहितीनुसार हा अपघातात इतका भीषण होता की या अपघातात एका व्यक्तीचा मृतदेह झाडावर,एकाच वाहनात,तर एकाच तिथेच पडून होता. वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याचे अंदाज पोलिसांनी वर्तवले आहे.घटनास्थळी पोलिसांनी पोहोचल्यावर मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनास पाठविले आहे. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ramayan : हनुमानजी आपली शक्ती का विसरले?

Kamada Ekadashi 2025: ८ एप्रिल रोजी कामदा एकादशी, तिथी मुहूर्त आणि व्रतकथा

आंघोळीच्या पाण्यात या 4 गोष्टी मिसळा, भरपूर पैसा मिळेल, प्रगती होईल !

उन्हाळ्यात दररोज एक कच्चा कांदा खा, उष्माघातापासून बचाव होईल, इतरही अनेक फायदे

गुलकंद करंजी रेसिपी

सर्व पहा

नवीन

मुंबई लग्नाच्या दोन महिन्यांनंतरच २६ वर्षीय विवाहितेची आत्महत्या

LPG स‍िलेंडरचा सर्वसामान्यांनावर फटका

सावधान! राज्यात उष्णतेचा पारा वाढणार

LIVE: औरंगजेबाची कबर असलेल्या खुलदाबादचे नाव बदलण्याची मागणी तीव्र

मुंबई: हाय स्पीड टेम्पोने सिग्नल तोडला, वृद्ध महिलेचा मृत्यू

पुढील लेख
Show comments