Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मी लढणार आहे, माझ्या वैधव्याला व्यवस्था जबाबदार

Webdunia
शनिवार, 12 जानेवारी 2019 (10:29 IST)
मी विधवा नाही, एक महिला आहे. नवरा कमकुवत होता तो गेला; पण मी लढणार आहे. सध्या शेतकरी आणि लेखकाला भाव नाही.माझ्या वैधव्याला व्यवस्था जबाबदार आहे. अडचणीच्यावेळी दिल्लीतच नव्हे तर गल्लीतही बाईच कामी येते हे पुन्हा सिद्ध झाले, अशा शब्दांत साहित्य संमेलनाच्या उद्घाटक वैशाली येडे यांनी ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी काढले आहेत. उद्घाटनप्रसंगी वैशाली येडे यांनी रिमोटद्वारे बटण दाबून दीपप्रज्ज्वलन केले. 
 
त्यानंतर केलेल्या भाषणात येडे म्हणाल्या की, माझा या जन्मावर विश्वास आहे, त्यामुळे मी रडत नाय तर लढतेय. पुढच्या जन्मी अदानी, अंबानी होईन, असे वाटून पतीने आत्महत्या केली. पण मी हीच वायद्याची शेती, माझ्या हिमतीवर फायद्याची करून दाखवणार हा विश्वास आहे. या व्यवस्थेने माझ्या पतीचा बळी घेतला आणि जगरहाटीने विधवापण लादले असे सांगितले.
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments