Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Weather News: अनेक भागांना अवकाळीचा धोका

Webdunia
शनिवार, 12 मार्च 2022 (12:52 IST)
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, होळीची वेळ जसजशी जवळ येत आहे, तसतसी उष्णता वाढत आहे. त्यामुळं अजूनही काही राज्यांमध्ये थोडीशी थंडी जाणवत आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस सुरु आहे. त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. कांदा, हरभरा, द्राक्ष, केळी या पिकांसह आंबा, काजू, जांबू या पिकांनाही फटका बसला आहे. 
 
पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात बरसणार पावसाच्या सरी
गेल्या दोन दिवसांपासून उत्तर महाराष्ट्र आणि कोकणामध्ये पावसाच्या सरी ह्या बरसत आहेत. त्यामुळे फळबागांचे तर नुकसान झालेलेच आहे पण द्राक्ष तोडणी सुरु असतानाच होत असलेल्या पावसामुळे थेट घडावर परिणाम होत आहे. हंगामाच्या सुरवातीपासून अवकाळीची सुरु झालेली अवकृपी अंतिम टप्प्यातही कायम आहे. तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आतापर्यंत ढगाळ वातावरणच होते. पण शुक्रवारी मध्यरात्री सोलापूरसह पुणे, चाकण परिसरात पावसाने हजेरी लावलेली आहे. शिवाय आता मराठवाड्यातही शनिवारी पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

LIVE: फडणवीस म्हणाले मुंबई पोलिस एनआयएला पूर्ण सहकार्य करतील

आयएसएल कपच्या अंतिम फेरीत मोहन बागानचा सामना बेंगळुरू एफसीशी होणार

LSG vs GT :ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आज लखनौ सुपरजायंट्स गुजरात टायटन्सशी सामना

'मी मूर्खांना उत्तर देत नाही...' मुंबई हल्ल्यात RSS च्या भूमिकेच्या दाव्यावर फडणवीस काय म्हणाले?

UPI down यूपीआय सर्व्हर पुन्हा क्रॅश, PhonePe, Google Pay चे हजारो वापरकर्ते परेशान

पुढील लेख
Show comments