suvichar

राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ९१.०७ टक्क्यांवर

Webdunia
शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020 (08:06 IST)
राज्यात तब्बल सात महिन्यांनंतर आता कोरोनाची स्थिती नियंत्रणात येत असल्याचे चित्र आहे. गुरुवारी दिवसभरात ११,२७७ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर आतापर्यंत १५ लाख ५१ हजार २८२ रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ९१.०७ टक्क्यांवर पोहोचला असून मृत्युदर २.६३ टक्के आहे. सध्या १ लाख ६ हजार ५१९ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
 
राज्यात दिवसभरात काेराेनाच्या ५,२४६ रुग्णांचे निदान झाले असून ११७ मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या १७ लाख ३ हजार ४४४ झाली असून बळींचा आकडा ४४,८०४ झाला आहे. ज्यात १२ लाख ५२ हजार ७५८ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून १२ हजार ३ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: नागपूर लॉजिस्टिक्स हब बनेल

नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी मनीषा हवालदारच्या घरातून एनटीएची गोपनीय कागदपत्रे जप्त

नागपूर लॉजिस्टिक्स हब बनेल, रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

CBSE 12th Revaluation 2026: सीबीएसई बोर्डाने स्कॅन केलेल्या प्रती मिळवण्याची तारीख वाढवली, आता २५ मे पर्यंत अर्ज करता येईल

४२ नवरदेव नटूनथटून आले, पण तिथे ना मंडप होता, ना नवरी; मध्य प्रदेशात लग्नाच्या नावाखाली विचित्र सामूहिक फसवणूक

पुढील लेख
Show comments