Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ९१.०७ टक्क्यांवर

Webdunia
शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020 (08:06 IST)
राज्यात तब्बल सात महिन्यांनंतर आता कोरोनाची स्थिती नियंत्रणात येत असल्याचे चित्र आहे. गुरुवारी दिवसभरात ११,२७७ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर आतापर्यंत १५ लाख ५१ हजार २८२ रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ९१.०७ टक्क्यांवर पोहोचला असून मृत्युदर २.६३ टक्के आहे. सध्या १ लाख ६ हजार ५१९ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
 
राज्यात दिवसभरात काेराेनाच्या ५,२४६ रुग्णांचे निदान झाले असून ११७ मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या १७ लाख ३ हजार ४४४ झाली असून बळींचा आकडा ४४,८०४ झाला आहे. ज्यात १२ लाख ५२ हजार ७५८ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून १२ हजार ३ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत. 

संबंधित माहिती

एअर इंडिया एक्स्प्रेस विमानाने उड्डाण करताच इंजिनला आग, सुदैवाने 179 प्रवाशांचे प्राण वाचले

मुंबई पोलिसांना दादर येथील मॅकडोनाल्ड बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा कॉल

चाकण शिक्रापूर मार्गावर गॅस चोरी करताना गॅस टॅंकरचा भीषण स्फोट

अफगाणिस्तानात पावसाचा उद्रेक, पुरामुळे 68 जणांचा मृत्यू

बाबा रामदेव यांना पुन्हा धक्का! पतंजलीची सोनपापडी गुणवत्ता चाचणीत फेल!

जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले, शोपियां मध्ये माजी सरपंचाची हत्या

पुणे सोलापूर महामार्गावर होर्डिंग कोसळलं, दोघे जखमी

RR vs KKR : राजस्थानला अव्वल स्थानी असलेल्या कोलकाताचा पराभव करून दुसरे स्थान मिळवायचे आहे

आंध्र प्रदेशातील अनंतपूरमध्ये रस्ता अपघात, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

सात्विक-चिराग जोडी थायलंड ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचली

पुढील लेख
Show comments