Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लवकर म्हातारपणा आणते ह्या 6 गोष्टी

Webdunia
शुक्रवार, 25 जानेवारी 2019 (15:32 IST)
जीवनात मनाप्रमाणे सुख नाही मिळाले तर ती गोष्ट दुःखाचे कारण बनते. पण नेहमी मनुष्य अडचण आल्यावर स्वत:च्या चुका शोधण्याबजाय दुसर्‍यांना दोषी ठरवून विचार आणि व्यवहार करतो.  
 
हिंदू धर्मशास्त्रात महाभारतात स्वभावाबद्दल 6 अशा गोष्टी सांगण्यात आले आहे, ज्यामुळे एखादी व्यक्ती सुखात ही नेहमी दुखी असतो ज्यामुळे याचा वाईट प्रभाव त्याच्या आरोग्य आणि वयावर पडतो. या स्वाभाविक दोषांना दूर करून प्रत्येक व्यक्ती व्यावहारिक जीवनात उत्तम बदल करू शकतो.  
 
महाभारतात लिहिले आहे  –
ईर्ष्या घृणो न संतुष्ट: क्रोधनो नित्यशङ्कित:।
परभाग्योपजीवी च षडेते नित्यदु:खिता:।।
 
ह्या 6 गोष्टी जाणून सावधगिरी बाळगून तुम्ही तुमच्या स्वभाव आणि विचारांवर विचार करा -
 
(1) क्रोधी अर्थात रागीट व्यक्ती  
(2) नेहमी शंका करणारा  
(3) दुसर्‍यांच्या भाग्यावर जीवन जगणारा अर्थात दुसर्‍यांवर आश्रित किंवा त्यांच्या सुखांवर जीवन जगणारा  
(4) ईर्ष्या ठेवणारा व्यक्ती  
(5) घृणा अर्थात द्वेष करणारा  
(6) असंतोषी अर्थात प्रत्येक गोष्टी कमी शोधणारा किंवा अल्पसंतोषी व्यक्ती  

संबंधित माहिती

Lord Hanuman 10 अचूक उपाय, ज्याने बजरंगबली प्रसन्न होतात, पैशाची कमतरता दूर होते, रोग आणि दुःख नष्ट होतात

Maruti Aarti मारुतीच्या आरत्या संपूर्ण मराठी

Akshaya Tritiya Upay हे 3 चमत्कारिक उपाय देवी लक्ष्मीला प्रसन्न करतील

आरती मंगळवारची

Akshaya Tritiya 2024 Daan अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 5 गोष्टींचे दान आयुष्यातील सर्व समस्या दूर करतील

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments