Festival Posters

भारतात बलात्कारासारख्या महिला अत्याचाराच्या घटनांचं प्रमाण वाढल - अमेरिका

Webdunia
गुरूवार, 11 जानेवारी 2018 (14:34 IST)

आपल्या देशाची बदनामी जगात सुरु आहे. यामध्ये अमेरिकेने त्याच्या नागरिकांना काही सूचना केल्या असून त्यात आपल्या देशाबाबत अनेक सूचना केल्या आहेत. अ मेरिकेने आपल्या पर्यटकांसाठी अॅडव्हायजरीमध्ये भारताची बदनामी सुरु असल्याचे दिसून येते आहे. अॅडव्हायजरीमध्ये अमेरिका म्हणते की  ज्या लोकांना  भारतात प्रवास करायचा आहे, त्यांनी जम्मू काश्मीरला जाणं टाळावं पाहिजे सोबतच श्रीनगर, गुलमर्ग, पहलगाम यासारख्या पर्यटनस्थळांवर हिंसाचाराच्या घटना घडू शकतात. भारतीय प्रशासन परदेशी पर्यटकांना शक्यतो इथे जाण्यापासून मज्जाव करते, असं अमेरिकेने म्हटलं आहे. सोबत जर महिला पर्यटक भारतात जाणार आहेत तर त्यांनी आपल्या सुरक्षेची नीट काळजी घेणे गरजेचे आहे. कारण भारतात बलात्कारासारख्या महिला अत्याचाराच्या घटनांचं प्रमाण वाढल्याचं अमेरिकेनं आपल्या सूचनावलीत म्हटलं आहे. दहशतवादी कारवाया मुळे जम्मू काश्मीरला (लेह आणि लडाख वगळता) भेट देणं टाळावं, भारत-पाक सीमेपासून 10 किलोमीटर परिसरात प्रवास टाळावा सोबतच मध्य-पूर्व भारतात, विशेषतः ग्रामीण भागांमध्ये दहशतवादी पर्यटनस्थळ, मार्केट-मॉल, स्थानिक प्रशासन सेवा केंद्रांवर हल्ला करु शकतात. महिलांनी एकट्यानं प्रवास करणं टाळावं, सुरक्षेची योग्य काळजी घ्यावी असे अॅडव्हायजरीमध्ये सांगितले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

आकाश मोरे कोण आहेत? बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या वतीने सुनेत्रा पवारांना आव्हान देण्या मागील रणनीती काय आहे?

ठाण्यात ७ वर्षीय बालिकेवर बलात्कार; आरोपीला अटक, POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

Dr Babasaheb Ambedkar Essay 2026 डॉ. बाबासाहेब आंबेडकर निबंध

एअर इंडिया संकटात; सीईओ कॅम्पबेल विल्सन यांचा राजीनामा

"आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती आहे," मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी घोषणा केली

पुढील लेख
Show comments