Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारताने प्रथम सामना 31 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली

Webdunia
सोमवार, 10 डिसेंबर 2018 (11:24 IST)
भारत आणि ऑस्ट्रेलियात एडिलेडमध्ये खेळत असलेला पहिला सामना भारतीय संघाने 31 धावांनी जिंकून आपल्या नावावर केला.  
 
विराट कोहली याच्या कप्तानीत ऑस्ट्रेलियाई धरतीवर भारताने प्रथमच टेस्ट मॅच जिंकले आहे. 15 वर्षांनंतर आता भारतीय संघाने या मैदानावर आपल्या विजयाची नोंद केली आहे. या अगोदर 2003मध्ये राहुल द्रविडाने या मैदानावर टीम इंडियाला 4 विकेटने विजय मिळवून दिला होता.  
 
महत्त्वाचे म्हणजे कर्णधार विराट कोहलीच्या हाताखाली भारतीय संघ ऑस्ट्रेलियाई धरतीवर पहिल्यांदा 4 सामन्यांची मालिका खेळत आहे.   मालिकाच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवून मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 291 धावांवर संपुष्टात  आणून या सामन्याला 31 धावांनी आपल्या नावावर केला.  
 
पहिल्या डावाचा शतकधारी चेतेश्वतर पुजारा (71) आणि उपकप्तान अजिंक्य राहणे (70) यांच्या शानदार अर्धशतकांनंतर गोलंदाजांच्या उत्तम कामगिरीमुळे भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या क्रिकेट सामन्यात विजयाची उमेद दिसू लागली होती.  
 
भारताने सामन्याच्या चवथ्या दिवशी रविवारी आपल्या दुसर्‍या डावात 307 धावा बनवल्या आणि ऑस्ट्रेलियासमोर जिंकण्यासाठी 323 धावांचे लक्ष्य ठेवले, ज्याच्या पाठलाग करत ऑस्ट्रेलियाने चार विकेट गमावून 104 धावा काढल्या.  

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

PBKS vs KKR : पंजाबने कोलकाता विरुद्ध विक्रमी धावांचा पाठलाग करून इतिहास रचला

PBKS vs KKR : पंजाब किंग्जने T20 इतिहासातील सर्वात मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत 8 गडी राखून सामना जिंकला

KKR vs PBKS Playing 11 : आज पंजाब आणि कोलकाता आमनेसामने होतील,प्लेइंग 11जाणून घ्या

T20 WC 2024 : युवराज सिंगला दिली २०२४ च्या विश्वचषक स्पर्धेसाठी मोठी जबाबदारी

SRH vs RCB: कोहलीने सनरायझर्स विरुद्धच्या सामन्यात इतिहास रचला

पुढील लेख
Show comments