Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पर्याय तुरटीचा

Webdunia
शनिवार, 27 जून 2020 (14:22 IST)
दूषित पाणी ही पावसाळ्याच्या दिवसातील मुख्य समस्या आहे. दिसण्यात स्वच्छ निर्मळ असलेले पाणी, किती दूषित आहे हे सहजपणे समजून येत नाही. कपड्याचे गाळून घेतलेले पाणी पूर्णपणे स्वच्छ मानणेसुद्धा चुकीचे आहे. या कारणानेच पोटाच्या तक्रारी, कावीळ, मलेरिया यांसारखे आजार घेरु लागतात. कधी कधी तर या रोगांची साथ येते. 
 
तुरटीचा उपयोग करून दूषित पाण्याने होणार्‍या रोगांपासून बचाव केला जाऊ शकतो. तसे पाणी उकळून, थंड करून पिण्याने सुद्धा रोगांपासून बचाव होऊ शकतो, परंतु तुरटीचा उपयोग एक स्वस्त, सोपा आणि त्वरित परिणाम देणारा उपाय आहे. 
 
तुरटीचा उपयोग पिण्याच्या पाण्याबरोबरच ओघोळीच्या पाण्यातही करणे स्वास्थ्यासाठी लाभकारीआहे. कित्येक वेळा कपड्याने गाळून घेऊनही पाण्यातील छोटे छोटे जीवाणू पूर्णपणे दूर होत नाहीत. पाण्यामध्येच राहतात. जेव्हा या पाण्याने स्नान केले जाते तेव्हा डोळे, नाक, तोंड, कान आर्दीमध्ये हे पाणी जाऊन शरीरासाठी नुसानकारक ठरते. खास करून या पाण्याने कानामध्ये फंगस होते. हे टाळण्यासाठी पाण्यावरून पाच ते सात वेळा तुरटीचा खडा फिरवावा आणि जळजवळ एक तास पाणी स्थिर होण्यासाठी ठेवावे. 
प्रियांका जाधव 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

उन्हाळ्यात रोज अंडी खाणे योग्य आहे का? प्रमाण काय असावे जाणून घ्या

मानसिकरीत्या आहात चिंतीत तर हृदयावर पडेल दबाव, करा हे योगासन

Mother's Day 2024 मदर्स डे का साजरा केला जातो हा दिवस, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 3 पैकी कोणत्याही नैवेद्याने भगवान विष्णू प्रसन्न होतील, सोपी पद्धत वाचा

पती-पत्नीच्या वयात किती फरक असावा?

पुढील लेख
Show comments