Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

थंड पाणी पिण्यास मनाई का, हे वाचल्यावर आजच सोडाल

Webdunia
शुक्रवार, 15 जानेवारी 2021 (15:20 IST)
आयुर्वेदानुसार आपल्या शरीराचे अंतर्गत तापमान 98 डिग्री सेल्सियस असते. तर आम्हाला या प्रकारे पाणी प्यायला ज्याने अन्न आणि इतर पोषकद्रव्ये चांगल्या प्रकारे शोषण्यासाठी या तपमानाजवळ असेल.
 
जेव्हा आपण गार पाणी पिता तेव्हा पाण्याचे तापमान वाढवण्यासाठी आपल्या शरीराला अतिरिक्त मेहनत घ्यावी लागते. अशात ऊर्जेचं अवांछित नुकसान होतं. जर आपल्याला गरम पाणी पिण्याची इच्छा होत नसेल तर आपण किमान खोलीच्या तापमानानुसार पाणी पिणे पचन क्रिया दुरुस्त ठेवण्यास योग्य ठरेल.
 
कोमट पाणी पिण्याचे फायदे-
आयुर्वेदच नव्हे तर अनेक संस्कृतींचा विश्वास आहे की गरम किंवा कोमट पाणी पिणे आरोग्यासाठी उत्तम आहे. थंड पाणी रक्तवाहिन्या प्रतिबंधित करतं आणि अशात आपलं शरीर अन्नामधून सर्व पोषक आणि जीवनसत्त्वे आत्मसात करण्यास सक्षम नसतं. कोमट पाणी पचन प्रक्रियेला गती देतं आणि हे आपल्या पोटाच्या आरोग्यासाठी देखील योग्य आहे. गार पाण्यामुळे फॅट्स गळत नाही आणि हळू-हळू लठ्ठपणा वाढत राहतो.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

उन्हाळ्यात रोज अंडी खाणे योग्य आहे का? प्रमाण काय असावे जाणून घ्या

मानसिकरीत्या आहात चिंतीत तर हृदयावर पडेल दबाव, करा हे योगासन

Mother's Day 2024 मदर्स डे का साजरा केला जातो हा दिवस, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 3 पैकी कोणत्याही नैवेद्याने भगवान विष्णू प्रसन्न होतील, सोपी पद्धत वाचा

पती-पत्नीच्या वयात किती फरक असावा?

पुढील लेख
Show comments