Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाभारत आणि रामायण मध्ये काय फरक आहे?

Webdunia
बुधवार, 3 मार्च 2021 (18:11 IST)
कोणीतरी एकदा एका वकीलाला विचारले 
महाभारत आणि रामायण मध्ये काय फरक आहे?
 
वकीलानी एकदम वकिली भाषेत उत्तर दिले..
 
महाभारत मध्ये जमिनी बद्दल वाद होता तर रामायण मध्ये अपहरणची केस होती
 
हाच प्रश्न जेव्हा मराठीच्या प्राध्यापकांना विचारला तेव्हा त्यांचे मार्मिक उत्तर होते..
 
हरणा चं वस्त्र बनवण्या वरून झाले ते रामायण
 
आणि
 वस्त्रा चं हरण करण्या वरुन झाले ते महाभारत

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, लीलावती रुग्णालयात दाखल

अक्षय कुमारने 'भूत बांगला'च्या सेटवर तब्बूचे केले स्वागत, 25 वर्षांनंतर पुन्हा एकदा ही जोडी दिसणार एकत्र

हृतिक रोशनच्या 'कहो ना प्यार है' चित्रपटाला बॉलिवूडमध्ये झाले 25 वर्षे पूर्ण

कार्तिक आर्यनला 10 वर्षांनंतर अभियांत्रिकीची पदवी मिळाली

भूल भुलैया 2 नंतर तब्बू या हॉरर चित्रपटातून प्रेक्षकांना घाबरवणार

सर्व पहा

नवीन

शाहिद कपूरच्या 'देवा'चा ट्रेलर रिलीज

सैफ अली खानवर चाकू हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली

अभिषेक बच्चनच्या 'आय वॉन्ट टू टॉक' चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर प्राइम व्हिडिओवर झाला

महाराष्ट्रातील सात आश्चर्यापैकी एक प्राचीन देवगिरी किल्ला दौलताबाद

लवयापाचे रोमँटिक गाणे 'रेहना कोल' रिलीज

पुढील लेख
Show comments