Marathi Biodata Maker

महाभारत आणि रामायण मध्ये काय फरक आहे?

Webdunia
बुधवार, 3 मार्च 2021 (18:11 IST)
कोणीतरी एकदा एका वकीलाला विचारले 
महाभारत आणि रामायण मध्ये काय फरक आहे?
 
वकीलानी एकदम वकिली भाषेत उत्तर दिले..
 
महाभारत मध्ये जमिनी बद्दल वाद होता तर रामायण मध्ये अपहरणची केस होती
 
हाच प्रश्न जेव्हा मराठीच्या प्राध्यापकांना विचारला तेव्हा त्यांचे मार्मिक उत्तर होते..
 
हरणा चं वस्त्र बनवण्या वरून झाले ते रामायण
 
आणि
 वस्त्रा चं हरण करण्या वरुन झाले ते महाभारत

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

"धुरंधर" मधील अक्षय खन्नाच्या अभिनयाने अमिषा पटेल प्रभावित झाली, म्हणाली...

अक्षय खन्नाने लग्न का केले नाही? लग्नच करायचं नाही हे ठरवण्यामागील कारण आहे तरी काय?

एपिक सिनेमा आकार घेता आहे: तमन्ना भाटिया दूरदर्शी दिग्गज वी. शांताराम यांच्या भव्य बायोपिकचा भाग; पडद्यावर साकारतील ‘जयश्री’

प्रसिद्ध गुजराती अभिनेता श्रुहद गोस्वामी यांची 'क्यूंकि सास भी कभी बहू थी' मालिकेत खास एंट्री!

अभिनेत्री अपहरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातून मल्याळम सुपरस्टार दिलीपची निर्दोष मुक्तता

सर्व पहा

नवीन

दिलीप कुमार आणि त्यांच्यापेक्षा २२ वर्षांनी लहान असलेल्या सायरा बानू यांची प्रेमकहाणी खूप खास होती

New Year 2026: गोव्यात फक्त समुद्रकिनारेच नाही तर ही ठिकाणे देखील सुंदर आहे

व्यक्तिमत्व आणि प्रसिद्धीच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी सलमान खानने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली

प्रेम चोप्रा या धोकादायक आजाराशी झुंजत आहे, जावयाने खुलासा केला

शाहरुख किंवा सलमान नाही, तर हा बॉलीवूड खान २०२५ मध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आला सेलिब्रेटी

पुढील लेख
Show comments