rashifal-2026

हृदयांतर!

Webdunia
बुधवार, 3 फेब्रुवारी 2021 (08:58 IST)
तात्वीक भांडण सर्वांशी होते, पण "शत्रुत्व" कुणाशीचं ठेवू नये!
खरं तर मतभेद एकमेकांशी असू शकतात, जरूर असावेत, 
पण मनांत कायम "भेद" ठेवू नये.
 
एखाद्याशी वाद घालावा, 
पण वादावादी न करता क्षणात "सुसंवाद" साधवा.
 
"अहंकार" हाच या सर्वांचं मुळ आहे, 
तो विनाकारण "बाळगुन जगू" नये.
 
शेवटी "मृत्यू" हे "सुंदर, शाश्वत वास्तव" आहे, 
त्याचे "स्मरण" असावे भय नसावे.

आपण जन्माला आलोय 
ते गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही 
तर ऊरलेल्या दिवसांचा "आनंद " उपभोग घेण्यासाठी 
याचे "स्मरण" ठेवू या.
 
आपण किती आनंदात आहोत त्यापेक्षा आपल्यामुळे किती "जण आनंदात" आहेत याला खूप महत्व आहे.
"एक हृदय" घेऊन आलोय जाताना "लाखो हृदयात" जागा करुन जाता आलं पाहिजे!
क्षमा करा, प्रेम द्या, प्रेम घ्या!

- सोशल मीडिया

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मुख्य दरवाज्यावर हे चिन्ह लावल्याने घरात येते लक्ष्मी; वास्तुशास्त्रात सांगितले खास कारण

6 Common Predictions हिंदू पौराणिक कथा, ज्योतिषशास्त्र, नास्त्रेदमस, बाबा वांग आणि भविष्य मलिका यांच्या सहा सामान्य भाकिते

Make Your Wife Happy पत्नीला खुश ठेवायचे असेल तर पतींनी लक्षात ठेवाव्यात या 5 गोष्टी

इंडक्शन खरेदी करताय? थांबा! या ४ गोष्टी तपासल्या नाहीत तर तुमचे पैसे वाया जातील

Egg in Summer उन्हाळ्यात मुलांना अंडी खायला द्यावीत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत आणि योग्य प्रमाण!

सर्व पहा

नवीन

नवरात्रीत उपवास करताना काय खावे?

वाढत्या वयात विवाहबाह्य संबंधांचे प्रमाण वाढण्याची खरी कारणे, पुरुष आणि स्त्री वेगळ्या कारणांसाठी का गुंततात?

गुढीपाडव्याला कडुलिंब-गूळ का खातात?

गॅस न वापरता बनवा झटपट या सोप्या रेसिपी

आवळा आहारात समाविष्ट करण्याचे फायदे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments