Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तुळशीलग्न त्यानंतर साखरपुडा, जेवणात पडली पाल, झाली ४५ लोकांना विषबाधा

Webdunia
मंगळवार, 27 नोव्हेंबर 2018 (08:45 IST)
नांदेड येथे अन्नातून विषबाधा झाली आहे. यामध्ये थोडी नव्हे ते  ४५ जणांना ही विषबाधा झाली आहे. त्या सर्वांवर जलधरा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचार सुरु आहेत. नांदेड येथील जवारसिंग मेरसिंग पडवळे यांच्या मुलाचा साखरपुडा सावरगाव तांडा येथे होता. या कार्यक्रमासाठी तयार करण्यात आलेल्या जेवणाच्या भाजीत पाल पडली असे असून, भाजीमुळे पंगतीत जेवणाऱ्यांना विषबाधा झाली आहे पंगतीत बसणाऱ्यांना अचानक उलट्यांचा त्रास होण्यास सुरुवात झाली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी इस्लापूर येथील डॉक्टरांना जलधरा येथे जाण्याच्या सूचना दिल्या. त्यावेळी या सर्वांना अन्नातून विषबाधा झाल्याचे स्पष्ट झाले.गोबल पेठोड (६०), फलुसिंग पेठोड (६०), उत्तम तगरे, गौतम पोळे (२१), बसीम अहमद (३०), मंगलसिंग पेळे (६०), दत्ता चौफळे (६०), प्रदीप तगरे (१०), बालगिव चौफाडे (५०), मलैश चौफाडे (६), गोविंदसिंग साबळे (४०), देविसिंग पेळे (६०), नारायण सांबळे (६०), रबत बालसिंग (३५), हरासिंग चौफाडे (६०), पी. भागवन सिंग (२२), मायचंद पडवळे (६०), प्रतापसिंग सांबळे (६०), लालाराम पेळे (६०), चंद्रसिंग पडवाळे (६०), सखाराम एस़ (३२), भागसिंग चौफाडे (६०), तुकाराम खसवत (६०), गणपत चौफाडे (६०), निरज खसवत (२७), न्यायसिंग पंढारे (५५), बी. एम. साबळे (५२), विष्णू साबळे (६५), माधवसिंग पोळे (३८), अमरसिंग पोळे (५०), जवासिंग पडवोळे (५५), रोहिदास पोळे (४०), हरिदास बस्सी (४०), दौलतराम बस्सी (३२), दजनसिंग खसवत (४५), सीताराम साबळे (३५), नानक चौफाडे (५३), नियालसिंग पोळे (६०), जवारसिंग चौफाडे (४७), अनिता पडवळे (१६), रघुनाथ पडवळे (७७), दशरथ चौफाडे (३५), कमलबाई चौफाडे (३८), देवसिंग चौफाडे (४०) हे सर्व उपचार घेत आहेत.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments