Marathi Biodata Maker

फडणवीस पराभव पचवू शकलेले नाहीत : चव्हाण

Webdunia
बुधवार, 18 डिसेंबर 2019 (13:31 IST)
देवेंद्र फडणवीस आपला पराभव अजून पचवू शकलेले नाहीत, त्यामुळेच ते सभागृहात गोंधळ घालतात, अशी टीका काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. चव्हाण म्हणाले, फडणवीस हे विरोधी पक्षाचे नेते आहेत.
 
आपण विरोधी पक्षात बसलो आहोत हे सहन होत नाही. त्यांना सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणायचा होता हे स्पष्ट आहे. खरे तर त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला सांगायला हवे, की तेच सत्तेत असताना महापूर आला होता. च्वहाण एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

मुंबई: १६ व्या मजल्यावरून पडून वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू

LIVE: माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिला

अंबरनाथ-बदलापूरला मेट्रो मिळणार, पाणीटंचाईवर कायमचा उपाय; मुख्यमंत्री फडणवीसांनी मोठ्या घोषणा केल्या

मुंबई आणि नागपूर न्यायालयांमध्ये बॉम्बच्या बनावट धमकीमुळे घबराट पसरली, तासभर कामकाज ठप्प

सौरव गांगुलीने ५० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला; मेस्सीच्या कार्यक्रमाशी संबंधित प्रकरण

पुढील लेख
Show comments