Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मविआतील १०-१५ आमदार भाजप-शिंदे गटात प्रवेश करणार : बच्चू कडू

Webdunia
शनिवार, 11 फेब्रुवारी 2023 (08:41 IST)
महाराष्ट्रातील सरकार पडण्याचे काहीही कारण नाही.येत्या पंधरा दिवसांत अधिवेशनाच्या अगोदरच महाविकास आघाडीतील १०-१५ आमदार भाजप-शिंदे गटात प्रवेश करतील असा दावा माजी मंत्री आणि आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
 
शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांना वरळी आणि त्यानंतर ठाण्यातून निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले होते. यावर बच्चू कडू यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
 
बच्चू कडू पुढे म्हणाले की, सरकार अतीबहुमतामध्ये आहे.म्हणजेच २०-२५ आमदार इकडे तिकडे झाले तरी,काही फरक पडणार नाही.सरकार आपले कार्यकाळ पूर्ण करेल.सध्या ठाकरे गटात आमदारच राहिले नाही. यामुळे इतर पक्षातील आमदार आमच्याकडे येणार आहेत असेही बच्चू कडू म्हणाले.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Sarvapitri Amavasya 2024: सर्वपित्री अमावस्या बद्दल 10 न ऐकलेल्या गोष्टी जाणून घ्या

शारदीय नवरात्रीचे व्रत करण्यापूर्वी नियम जाणून घ्या

गजलक्ष्मी व्रत कथा वाचा, घरात लक्ष्मी नांदेल, सुख-संपत्ती, पुत्र-पोत्रादी आणि कुटुंब सुखी राहील

पितृ दोष म्हणजे काय ? निवारण उपाय जाणून घ्या

Shardiya Navratri 2024 : 3 की 4 ऑक्टोबर, शारदीय नवरात्र कधी सुरू होत आहे, घटस्थापनेची शुभ वेळ जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

पुण्यात चार तरुणांनी तरुणीवर केला लैंगिक अत्याचार, दोन जणांना अटक

महाराष्ट्रात पावसाचा अलर्ट घोषित, देशातील या राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : पतीचे दुस-या महिलेसोबत प्रेमसंबंध असल्यामुळे पत्नीने घटस्फोट मागितल्यावर पतीने ॲसिड फेकले

मुसळधार पावसानंतर मुंबईतील परिस्थितीवर आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारला धरले धारेवर

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची प्रकृती खालावली, बॉम्बे रुग्णालयात दाखल

पुढील लेख
Show comments