Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गडचिरोलीत सामूहिक आत्महत्या, मुलीने पळून जाऊन लग्न केल्याचा राग

Webdunia
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020 (10:26 IST)
मुलीने पळून जाऊन लग्न केल्याने नाराज कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार गडचिरोलीत घडला. एकाच कुटुंबातील तिघांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. 
 
विवेकानंदनगर येथे 24 वर्षीय मुलीने अन्य जातीतील मुलाशी लग्न केल्याच्या रागातून आई, वडील आणि भावाने आत्महत्या केली. रवींद्र नागोराव वरगंटीवार (50), वैशाली रवींद्र वरगंटीवार (43) आणि साईराम रवींद्र वरगंटीवार (19) अशी आत्महत्या केलेल्यांची नावं आहेत. 
 
रवींद्र वरगंटीवार यांच्या मुलीने अन्य जातीच्या मुलासोबत प्रेम विवाह करण्यासाठी वडिलांची परवानगी मागितली. मात्र, घरच्यांनी नकार दिला. परंतू प्रेमविवाह करण्यासाठी मुलगी घरातून पळून गेली. नंतर तिने मंदिरात विवाह केल्याचं समजलं. या प्रकाराने वरगंटीवार कुटुंबाने तणावात येऊन टोकाचं पाऊल उचललं.
 
कुटुंबातील तिघांनीही विवेकानंद नगर परिसरातील विहिरीत उड्या घेऊन आत्महत्या केली. 

संबंधित माहिती

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीवर कोहलीचे विधान,काम पूर्ण झाल्यावर मी निघून जाईन

फिलिपाइन्स ने नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा चीनचा इशारा

World Telecommunication Day 2024 :हा दिवस कधी आणि कसा सुरू झाला इतिहास जाणून घ्या

World Hypertension Day 2024 : जागतिक उच्च रक्तदाब दिवसकधी आणि का साजरा केला जातो, जाणून घ्या

घाटकोपर होर्डिंग घटनेतील मुख्य आरोपीला राजस्थानमधून अटक

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

PoK आमचे होते, आहे आणि राहणार, लवकरच त्याचा भारतात समावेश केला जाईल

महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, छापा टाकून 96 जणांना अटक

प्रेयसीला आधी मनाली फिरवले नंतर हत्या करुन बॅगेत भरले

ब्रिटनने भारतीय मसाल्यांच्या आयातीवर कडक निर्बंध लादले

पुढील लेख
Show comments