Marathi Biodata Maker

मुख्यमंत्री राज्यभरातील आढावा घेणार, टास्क फोर्सची बैठक, निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात चर्चा होणार

Webdunia
गुरूवार, 29 जुलै 2021 (11:32 IST)
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे राज्य सरकारकडून लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केले जाऊ शकतात. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत टास्क फोर्सची बैठक सुरु असून यात राज्यभरातील परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे.
 
येत्या एक ते दोन दिवसांत सरकार निर्बंध शिथिल करण्याची घोषणा करू शकते. मात्र संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करून ठाकरे सरकार अतिशय खबरदारी बाळगत असल्याचे दिसून येत आहे.
 
बुधवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले की मुख्यमंत्र्यांनी आमच्या विभागाला अभ्यास करण्यास सांगितले आहे व त्याबाबत अहवाल देण्यास सांगितले आहे. अहवाल सादर केल्यानंतर यावर 2 ते 3 दिवसांत निर्णय घेण्यात येईल. असे देखील राजेश टोपे यांनी सांगितले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

नोटांच्या बंडलासोबतचा VIDEO व्हायरल

लपाछपी खेळताना बेपत्ता झालेला मुलगा पाच दिवसांनी पाण्याच्या टाकीत मृतावस्थेत आढळला

वंदे मातरमच्या 150 वर्षांवर लोकसभेत चर्चा

LIVE: मुख्यमंत्री फडणवीस यांचे मोठे विधान; "मी कोणताही पक्ष चालवत नाही,"

IND vs SA: गिल मैदानात परतण्यास सज्ज तर हार्दिक सरावापासून दूर

पुढील लेख
Show comments