Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारताच्या बॅडमिटिंन संघास मिश्र गटाचे सुवर्णपदक

Webdunia
मंगळवार, 10 एप्रिल 2018 (13:19 IST)
भारताच्या मिश्र बॅडमिंटन संघाने राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले. त्यांनी तीनवेळा विजेतेपद मिळविणार्‍या मलेशिया संघाचा अंतिम सामन्यात पराभव केला. 
 
सात्विक रंकीरेड्डी आणि अश्विनी पोनप्पा या जोडीने मलेशियाच्या पेंग सून चान आणि ल्यू योंग गोह या जोडीचा 21-14, 15-21, 21-15 असा पराभव केला. तत्पूर्वी किंदाबी श्रीकांतने तीनवेळा ऑलिम्पिक रौप्पदक मिळविणार्‍या ली याचा 21-17,21-14 असा सरळ गेममध्ये पराभव केला. 
 
रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही जोडी मात्र गोह आणि वी कोंग टॅन यांच्याकडून 15-21, 20-22 अशी पराभूत झाली. परंतु, फॉर्ममध्ये असलेल्या सायना नेहवालने मलेशियाच्या विजेतेपदाच्या आशेवर पाणी फेरले तिने महिला एकेरीत सोनिया चीह हिच्यावर 21-11, 19-21, 21-9 अशी मात केली. भारताच्या संघाने मलेशियाला नमवून सुवर्णपदकाला गवसणी घातली.

संबंधित माहिती

विद्यार्थिनीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या तरुणाविरोधात FIR नोंद

CBSE 12th Result 2024: CBSE बोर्डाचा 12वीचा निकाल जाहीर, निकाल याप्रमाणे तपासा

नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षीय मुलाचा मृत्यू , पूर्ण कुटुंब रुग्णालयात भर्ती

शरद पवार आणि उद्धव ठाकरे काँग्रेसचे होतील का? शशी थरूर यांनी बोलली मोठी बाब

ब्रेक फेल झाल्याने बस ने 8 वाहनांना दिली धडक, 4 लोक जखमी

हवामान खात्याने दिले मोठे अपडेट, 3-4 तासांमध्ये वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस

महाराष्ट्र बोर्ड 10 वी आणि 12 वी च्या रिजल्टसाठी नवीन अपडेट, विद्यार्थ्यांना वाट पाहावी लागणार नाही

महाराष्ट्रात परत पाय पसरत आहे कोरोना, नव्या वैरिएंटचे 91 प्रकरण मिळाले, मोठ्या शहरांमध्ये सर्वात जास्त रुग्ण

Lok Sabha Elections : चौथ्या टप्प्यात 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 96 जागांवर मतदान सुरू

RCB vs DC : दिल्लीचा 47 धावांनी पराभव करत बेंगळुरूचा सलग पाचवा विजय

पुढील लेख
Show comments