Dharma Sangrah

सरकार जागं झालं नाही तर जनताच यांचं सरण रचेल - नवाब मलिक

Webdunia
गुरूवार, 19 एप्रिल 2018 (09:27 IST)
यवतमाळ जिल्ह्यातील दोन तर कर्जत येथील एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. त्यातला धक्कादायक प्रकार म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातील माधव रावते या शेतकऱ्याने स्वतःचेच सरण रचून आत्महत्या केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी असे म्हटले आहे की सरकार जागं झालं नाहीतर जनताच यांचं सरण रचेल.

पुढे बोलताना मलिक म्हणाले की शेतकऱ्यांनी स्वतःचेच सरण रचून आत्महत्या करणे ही महाराष्ट्रासाठी धक्कादायक बाब आहे. सरकारने मोठा गाजावाजा करत #कर्जमाफी योजनेची घोषणा केली. मात्र कोणत्याही शेतकऱ्याला त्या कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. त्यामुळेच राज्यात आत्महत्यांची संख्या वाढत आहे. सरकारने घोषणाबाजी बंद करत प्रत्यक्षात काम करावे असेही ते म्हटले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

सर्व पहा

नवीन

गणवेशात व्हिडिओ बनवलात तर तुरुंगवास होईल', महाराष्ट्र पोलिसांच्या रीलवर बंदी

शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल, सुप्रिया सुळे यांनी दिले अपडेट

नागपूरमधील बारावीचा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राचा पेपर व्हॉट्सअॅपवर व्हायरल; पुन्हा परीक्षा होणार का?

चामोर्शी येथील बोमनवार कॉलेजमध्ये बारावीचा पेपरफुटी आणि कॉपी घोटाळा

LIVE: ज्येष्ठ नेते शरद पवारांची प्रकृती ढासळली

पुढील लेख
Show comments