Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पर्याय तुरटीचा

Webdunia
शनिवार, 27 जून 2020 (14:22 IST)
दूषित पाणी ही पावसाळ्याच्या दिवसातील मुख्य समस्या आहे. दिसण्यात स्वच्छ निर्मळ असलेले पाणी, किती दूषित आहे हे सहजपणे समजून येत नाही. कपड्याचे गाळून घेतलेले पाणी पूर्णपणे स्वच्छ मानणेसुद्धा चुकीचे आहे. या कारणानेच पोटाच्या तक्रारी, कावीळ, मलेरिया यांसारखे आजार घेरु लागतात. कधी कधी तर या रोगांची साथ येते. 
 
तुरटीचा उपयोग करून दूषित पाण्याने होणार्‍या रोगांपासून बचाव केला जाऊ शकतो. तसे पाणी उकळून, थंड करून पिण्याने सुद्धा रोगांपासून बचाव होऊ शकतो, परंतु तुरटीचा उपयोग एक स्वस्त, सोपा आणि त्वरित परिणाम देणारा उपाय आहे. 
 
तुरटीचा उपयोग पिण्याच्या पाण्याबरोबरच ओघोळीच्या पाण्यातही करणे स्वास्थ्यासाठी लाभकारीआहे. कित्येक वेळा कपड्याने गाळून घेऊनही पाण्यातील छोटे छोटे जीवाणू पूर्णपणे दूर होत नाहीत. पाण्यामध्येच राहतात. जेव्हा या पाण्याने स्नान केले जाते तेव्हा डोळे, नाक, तोंड, कान आर्दीमध्ये हे पाणी जाऊन शरीरासाठी नुसानकारक ठरते. खास करून या पाण्याने कानामध्ये फंगस होते. हे टाळण्यासाठी पाण्यावरून पाच ते सात वेळा तुरटीचा खडा फिरवावा आणि जळजवळ एक तास पाणी स्थिर होण्यासाठी ठेवावे. 
प्रियांका जाधव 

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

Career in Master of Applied Management : मास्टर ऑफ अप्लाइड मॅनेजमेंट मध्ये करिअर करा

अचानक ब्लड प्रेशर वाढल्यास हा योगाभ्यास करणे

चविष्ट आलू जलेबी

Bra Wearing Benefits रोज ब्रा घालण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर बनून करिअर करा, पात्रता जाणून घ्या

पुढील लेख
Show comments