Marathi Biodata Maker

फडणवीस पराभव पचवू शकलेले नाहीत : चव्हाण

Webdunia
बुधवार, 18 डिसेंबर 2019 (13:31 IST)
देवेंद्र फडणवीस आपला पराभव अजून पचवू शकलेले नाहीत, त्यामुळेच ते सभागृहात गोंधळ घालतात, अशी टीका काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. चव्हाण म्हणाले, फडणवीस हे विरोधी पक्षाचे नेते आहेत.
 
आपण विरोधी पक्षात बसलो आहोत हे सहन होत नाही. त्यांना सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणायचा होता हे स्पष्ट आहे. खरे तर त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला सांगायला हवे, की तेच सत्तेत असताना महापूर आला होता. च्वहाण एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

Ladki Bahin Yojana मकर संक्रांतीला महिलांना ₹३,००० मिळतील का? कोण पात्र आहे आणि कोण अपात्र?

पाकिस्तानच्या सिंधमध्ये हिंदू शेतकऱ्याची हत्या, जनतेत संतापाची लाट

अंथरुण ओले केल्यामुळे सावत्र आईने गरम चमच्याने पाच वर्षांच्या मुलीच्या गुप्तांग जाळले

मंदिरे पाडण्याबाबत अजित डोवाल यांचे आतापर्यंतचे सर्वात मोठे विधान

पुणे निवडणुकीसाठी पवार कुटुंब एकत्र आले, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध केला

पुढील लेख
Show comments