Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आत्महत्या रोखणारे उपकरण

Suicide prevention devicesआत्महत्या रोखणारे उपकरण  Marathi Regional News In Webdunia Marathi
Webdunia
रविवार, 30 जानेवारी 2022 (10:29 IST)
सध्या आत्महत्या करण्याचे प्रमाण जास्त वाढले आहे. नैराश्यातून आत्महत्या करण्याचे विचार उदभवतात. व्यक्ती आत्महत्या करून स्वतःची सुटका तर करून घेतो मात्र त्याच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियांचे काय आणि कसे होणार याचा विचार करत नाही. आत्महत्या करणे म्हणजे आयुष्यातून पळवाट काढणे आहे. 

आत्महत्या रोखण्यासाठी देवरुख तालुक्यातील कोंड्ये येथील इयत्ता नववीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने आत्महत्या रोखण्यासाठी एका उपकरणाची निर्मिती केली आहे. दिव्या दीपक लाड असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. तिने तयार केलेल्या एस.पी.हूक या उपकरणाची राज्यस्तरीय इन्स्पायर मानक अवॉर्ड प्रदर्शनासाठी निवड झाल्याचे सांगितले आहे. जिल्ह्यातून या प्रदर्शनी साठी 750 नामांकनांची नोंद करण्यात आली असून त्यापैकी 77 नामांकनाची निवड झाली आहे. त्यात दिव्याच्या आत्महत्या रोखण्याच्या उपकरणाचे समावेश आहे.  या उपकरणाच्या निर्मितीसाठी निर्मला भिडे जनता विद्यालय आणि इंद्रनील तावडे कनिष्ठ महाविद्यालयातील नववीत शिकणाऱ्या दिव्या ला विज्ञान शिक्षक ज्ञानेश्वर शिंदे, मुख्याध्यापक अरुण कुराडे, आणि सहकारी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले आहे.तिच्या या उपकरणाचा वापर करण्याची वेळ कोणावर येऊ नये. तरुणांचे वेळीच समोपदेशन करावे असे मत तिने व्यक्त केले आहे.  तिच्या या उपकरणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

दिल्लीत वादळ आणि पावसामुळे विमान प्रवासावर परिणाम, ४० उड्डाणे रद्द

LIVE: पानीपतमध्ये 'मराठा शौर्य स्मारक' बांधले जाणारा म्हणाले राज्यपाल राधाकृष्णन

नागपूर : दारूचा ग्लास पडून फुटल्यानंतर एका तरुणाला बेदम मारहाण, उपचारादरम्यान मृत्यू

पानीपतमध्ये बांधले जाणार 'मराठा शौर्य स्मारक', राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले मजबूत महाराष्ट्राच्या दिशेने टाकलेले हे पाऊल

पहलगाम हल्ल्यानंतर भारतावर १० लाख सायबर हल्ले

पुढील लेख
Show comments