Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुख्यमंत्री राज्यभरातील आढावा घेणार, टास्क फोर्सची बैठक, निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात चर्चा होणार

Webdunia
गुरूवार, 29 जुलै 2021 (11:32 IST)
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे राज्य सरकारकडून लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केले जाऊ शकतात. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत टास्क फोर्सची बैठक सुरु असून यात राज्यभरातील परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे.
 
येत्या एक ते दोन दिवसांत सरकार निर्बंध शिथिल करण्याची घोषणा करू शकते. मात्र संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करून ठाकरे सरकार अतिशय खबरदारी बाळगत असल्याचे दिसून येत आहे.
 
बुधवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले की मुख्यमंत्र्यांनी आमच्या विभागाला अभ्यास करण्यास सांगितले आहे व त्याबाबत अहवाल देण्यास सांगितले आहे. अहवाल सादर केल्यानंतर यावर 2 ते 3 दिवसांत निर्णय घेण्यात येईल. असे देखील राजेश टोपे यांनी सांगितले.

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments