Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज ठाकरे यांच्या सभेपूर्वी औरंगाबादमध्ये जमावबंदी लागू

Webdunia
मंगळवार, 26 एप्रिल 2022 (10:10 IST)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेपूर्वीच औरंगाबादमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. औरंगाबादेत आजपासून 9 मे पर्यंत जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहे. त्यामुळेनिदर्शने, धरणे मोर्चा, मिरवणूक काढण्यास मनाई आदेश लागू झाले आहेत. त्यामुळे 1 मे रोजीच्या राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळणार का याची मोठी उत्सुकता आहे.
 
 पोलीस आयुक्त निखिल गुप्ता  यांनी जामावबंदीचे आदेश देत 5 पेक्षा जास्त व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमण्यास, निदर्शने, धरणे मोर्चा, मिरवणूक काढण्यास मनाई आदेश काढला आहे. तसेच मनसे प्रमुख राज ठाकरेयांची 1 मे रोजी औरंगाबादमध्ये जाहीर सभा होणार आहे. त्यासाठी मनसेकडून जोरदार तयारी सुद्धा सुरु आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

लखपती दीदी योजना बद्दल संपूर्ण माहिती

पसायदान – संत ज्ञानेश्वर महाराज

वांग्ड्निश्चय आणि सीमांत पूजन विधी

देव देवक पूजा विधी काय आहे? माहिती जाणून घ्या

मेंदी काढणे व चूड़ा भरणे सोहळा

सर्व पहा

नवीन

पुण्यात अश्लील चाळे करणाऱ्या तरुणाने मागितली माफी, पोलिसांनी अटक केली

100 दिवसांच्या कामाचा रोडमॅप तयार करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले निर्देश

LIVE: फक्त लिपस्टिकच नाही तर ही खास वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा, मंत्र्यांनी दिले विधान

फक्त लिपस्टिकच नाही तर ही खास वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा, मंत्र्यांनी दिले विधान

विमानात अचानक एका महिलेने काढले सर्व कपडे,फ्लाइट अटेंडंटशी गैरवर्तन केले, व्हिडीओ व्हायरल

पुढील लेख
Show comments