Dharma Sangrah

परंतु त्यांच्या ५ वर्षांच्या काळात त्यांनी आरक्षण दिले नाही : अजित पवार

Webdunia
शुक्रवार, 4 जून 2021 (16:22 IST)
धनगर आरक्षणा सदर्भात तत्कालीन फडणवीस सरकारने समाजाला सांगितले होते की आरक्षण देऊ परंतु त्यांच्या ५ वर्षांच्या काळात त्यांनी आरक्षण दिले नाही असा आरोप अजित पवार यांनी केला आहे. तर मराठा आरक्षणामध्ये राज्य सरकारच्या आयोगावरच सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता इतरांनाही आरक्षण मिळावे हेच मत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.
 
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रायगड दौऱ्यादरम्यान माध्यमांशी संवाद साधला यावेळी आरक्षणाच्या मुद्द्यावर अजित पवार यांनी मागील सरकारवर आरोप केला आहे. धनगर आरक्षणाच्या संदर्भात मागच्या सरकारने सांगितले होते की, आम्ही आरक्षण देऊ परंतु त्यांनी ५ वर्षात आरक्षण दिले नाही. त्यांनी एका एजन्सीला काम दिले होते त्या एजन्सीकडून अहवाल आला आहे. वेगवेगळ्या बाबींचा उल्लेख त्या अहवालामध्ये आहे. आम्ही याच मताचे आहोत की आज ज्यांना आरक्षण मिळाले आहे त्यांच्या कोणाच्या आरक्षणाला धक्का न लागता इतरांनाही मिळावे असे आमचे मत आहे असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

सरकारचा मोठा निर्णय मनरेगाचे नाव बदलून 'पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना' केले

महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेअंतर्गत ₹165 कोटींचा घोटाळा, सरकारी कर्मचाऱ्यांकडून वसुली सुरू

वैभव सूर्यवंशीच्या शानदार फलंदाजीमुळे भारताने 19 वर्षांखालील आशिया कपच्या पहिल्या सामन्यात युएईला हरवले

अर्शदीपने भारतीय गोलंदाज म्हणून 7 वाईडसह सर्वात लांब षटक टाकले

आशियातील सर्वात मोठे जीसीसी मुंबईत बांधले जाणार, ब्रुकफील्ड 1 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार

पुढील लेख
Show comments