Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

IND vs ENG : कोहलीच्या पुनरागमनाबाबत BCCI ने दिले एक मोठे अपडेट

Webdunia
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2024 (10:01 IST)
इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या तीन कसोटी सामन्यांमध्ये विराट कोहलीच्या पुनरागमनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, तिन्ही कसोटींसाठी भारतीय संघाची घोषणा अद्याप झालेली नाही. मात्र कोहलीच्या पुनरागमनाबाबत सस्पेंस कायम आहे. आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात BCCI ने याबाबत एक मोठे अपडेट दिले आहे. 

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना राजकोटमध्ये १५ फेब्रुवारीपासून खेळवला जाणार आहे. गुरुवारी बीसीसीआयचे अधिकारी आणि निवड समिती यांच्यात बैठक होणार असून त्यानंतर पुढील तीन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे. 
कोहलीने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. विराटने टीम मॅनेजमेंटशी चर्चा केलेली नाही आणि निवडकर्त्यांशीही चर्चा झालेली नाही. 
 
अधिकाऱ्याने असेही सांगितले की पण एक गोष्ट निश्चित आहे की विराट कोहली स्वत:ला निवडीसाठी उपलब्ध घोषित करताच त्याला संघात समाविष्ट केले जाईल. विराट कोहली पहिले दोन कसोटी सामने खेळला नव्हता. विराट दुस-यांदा वडील होणार असून कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी त्याने क्रिकेटमधून ब्रेक घेतल्याचे समजते.
Edited By- Priya Dixit  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

धोनी ठरले सामन्यातील सर्वात वयस्कर खेळाडू,43 व्या वर्षी सामनावीराचा पुरस्कार जिंकला

PBKS vs KKR: आयपीएलचा 31 वा सामना पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात, संभाव्य प्लेइंग 11 जाणून घ्या

LSG vs CSK: चेन्नई सुपर किंग्जने लखनौ सुपर जायंट्सला पाच विकेट्सने हरवून विजयी मार्गावर पुनरागमन केले

अफगाणिस्तानातील विस्थापित महिला क्रिकेटपटूंसाठी टास्क फोर्सची स्थापना ICC चा नवीन उपक्रम

आयसीसी क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी सौरव गांगुली यांची पुन्हा निवड

पुढील लेख
Show comments